Friday 16 September 2011

डॉ.बाबासाहब आंबेडकर के हत्या की खोज की गयी. डॉ.बाबासाहब आंबेडकर की हत्या किसने क्यों और किसलिए किया :एक हैरातेंगेज खोज यह मेरी किताब ,कल १६ सितम्बर को मुंबई को वामन मेश्राम जी हटो प्रकाशित हो गयी, यह किताब जल्द ही हिंदी और इंग्लिश भाषा में प्रकाशित होने जा रही है,और आनेवाले समय में देश की साडी भाषाओ में प्रकाशित होनेवाली है. डॉ.बाबासाहेब की हत्या करने में जो लोग शामिल थे उनके सारे साबुत मिल गए है.विदेशी ब्राम्हणों की जो संस्त इसमे शामिल थे वे अज भी हमारे लोगो को गुमराह करते है अब साधरण लोगो को दोस्त दुश्मन का पता चलेगा. एस किताब ने एक ही घंटे में रेकौर्ड बना दिया.बाबासाहेब के हत्या से जुड़े एस किताब को हर एक व्यक्तीने पढ़ना चाहिए.


6 comments:

  1. रणशीग फुकिले भिमा तु जालन्या गुलामी ह्या निळ्या सैनिकाची घ्या निळी सलामी !!!
    अनेक दिवस बाबासाहेबांचा म्रुत्यु झाला कि हत्या ? आता हावाद सुटला आहे याचे सर्व श्रेय विलास खरात सर तुम्हाला जाते .....
    ह्या निळ्या सैनिकाची तुम्हाला निळी सलामी !!! आता कॉंग्रेस आणि ब्राह्मण पळणार ..…
    काल मेश्राम साहेबांनि सांगितले कि हे बुक अतिशय महत्वाचे आहे ....आणि आम्ही आमच्या नालंदा ग्रंथलायामध्ये ठेवणार आणि पुणे करार धिक्कार सुद्धा करणार .....तुच्या मुले आम्हाला सत्य काळात आहे .....

    ReplyDelete
  2. wadal uthatana tyachi purv kalpana naste pan ekada ka wadal uthale tar mag te shant karta yet nahi yachi janiv whayla havi

    ReplyDelete
  3. Are Kay Chal Laya! Tumhi Lok CIA/ISI agents Ahat ka? Babasaheb died natural death. Kis Ko Chutya babate Ho! If Bramhins were not there we all would have becoem Muslims and every city of India would be Karachi & Peshawar. You would be kiiling each other on daily basis. Thanks to ShivChatrapati, Guru Govind Singh that Dhamma/Dharma is still alive in India. It seems all Hindus need to become Sikh to defend Dharma. Look around whereever Boudha and jaina was active whole population is Muslim and they are behind Hindu community in all respects. I myself belong to a backward community, but because of Brahmins I could go to Science, IIT and PhD in Comp Sc from prestigious US university.

    ReplyDelete
  4. डॉ.बाबासाहेबांची हत्या! आंबेडकरांची हत्या कोणी, का व कशी केली? (एक खळबळजनक शोध.......)
    लेखक : डॉ.विलास खारात ( डायरेक्टर डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, नवी दिल्ली)
    प्रकाशक: डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, नवी दिल्ली
    प्रकाशन स्थळ: यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा, मुंबई./दिनांक: १६ सप्टेंबर २०११.
    ग्रंथासाठी संपर्क: ०२२-२५२७४७३० (बामसेफ कुर्ला)
    मुखपृष्ठ : प्रशांत अंबाडे.
    सहयोग राशी : रुपये २००/-
    या ग्रंथासाठी जी साधन सामग्री वापरली ती विश्वसनीय आहे . हे शोध कार्य करण्यासाठी नानकचंद रूत्तु, शंकरा नंद शास्त्री, सोहनलाल शास्त्री, भिक्कू सुमेघ, चा.भ.खॆरमोडे, या लोकांनी पायवाट काढून दिली होती. त्यांचे विशेष ऋण मानावे लागतील. आर.पी.आय. त्या काळाच्या नेत्यांनी आंदोलनच केले होते. ते आंदोलन क्षिण करण्यासाठी कॉंग्रेस ने तोडफोडीचा वापर केला हे आमचे मत आहे. या ग्रंथामुळे असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळतील ही अपेक्षा आहे.
    ब्राम्हणांना ह्या ग्रंथावर खटला भरावयाचा असल्यास आम्ही त्याचे स्वागत करू कारण आम्हाला बाबासाहेबांच्या हत्येची केस रिओपनिंग करायची आहे. संसदे मध्ये या विषयाचे तोंड ब्राम्हण नेहरू, व गोविंद वल्लभ पंत यांनी बंद केले म्हणून आता आम्ही तो विषय जनतेच्या न्यायालयात घेवुन जात आहोत.गोविंद वल्लभ पंतच्या तोंडावर बाबासाहेब म्हणाले होते की, ’पंत, एक दिन ऎसा भी आएगा की, तुम्हारे जाति के लोग मेरे लोगो की, जुतों की फिती खोलने मे गर्व महसूस करेंगे!’ ब्राम्हण पंतने त्याचा बदला अखेर बाबासाहेबांच्या हत्येने घेतला. कॉंग्रेस या हत्येत सहभागी होती ते त्याचे कारण होय.गोविंद वल्लभ पंत हे पंत होते म्हणजेच पेशवा ब्राम्हण होते. ही बाब वाचकांनी ध्यानात ठेवावी. या ग्रंथामध्ये जुन्या काही लेखकांच्या ग्रंथाचे संदर्भ घेण्यात आलेले आहेत. ज्यात त्यांनी ब्राम्हणांना आर्य असा शब्द प्रयोग केलेला आहे.डी.एन.ए. रिसर्च-२००१ नुसार ब्राम्हणांना ’आर्य’ असे न संबोधता त्यांना युरेशियन ब्राम्हण असे म्हंटले पाहिजे हा वॆञानिक दावा आहे, तेव्हा वाचकांनी हा संदर्भ लक्षात घ्यावा. (सदर ग्रंथामधिल प्रस्तावने मधुन हा उतारा लिहीण्यात आलेला आहे)

    ReplyDelete
  5. bab saheb ke killer ko jan se mar dena chahiye

    ReplyDelete